रकुल प्रीत सिंगने घेतली हायकोर्टात धाव
रकुल प्रीत सिंगने घेतली हायकोर्टात धाव
Read Moreरकुल प्रीत सिंगने घेतली हायकोर्टात धाव
Read Moreकृषी धोरण विरोधात केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा; मोदी सरकारला झटका
Read Moreसारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचे कारभारी आता अजित पवार
Read Moreप्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण द्या – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Read Moreपोलीस भरतीत १३ टक्के राखीव जागा ठेवणार – गृहमंत्री अनिल देशमुख
Read Moreडॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उद्या पायाभरणी, एक हजार कोटीच्या सुधारित आराखड्यास मंजुरी
Read Moreविद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर ‘कोविड-१९’ चा उल्लेख राहणार नाही
Read Moreमी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केले जात आहे – देवेंद्र फडणवीस
Read Moreपुणे विभाग – 2 लाख 63 हजार 747 कोरोना बाधित रुग्ण बरे;
विभागात कोरोना बाधित 3 लाख 50 हजार 846 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
उर्मिलाची ओळख ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’; कंगना पुन्हा बरळली
Read Moreसार्थक सेवा संघातील निराधार मुलांना मदत
Read Moreभारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये ‘वर्ल्ड ओझोन डे ‘ साजरा
Read Moreविशाल पोरे यांचे निधन
Read Moreकोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर
-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
लायन्स क्लब ,’लाईफ स्कूल ‘च्या ‘ भारत@१००’ प्रकल्पाची पुण्यात घोषणा
Read Moreकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड रूग्णालयाला मेडिकल कीटचे वाटप
Read Moreगेल्या २४ तासांत देशात ११३२ रुग्णांचा मृत्यू, ९७ हजार ८९४ नव्या रुग्णांची नोंद
Read Moreभारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला,पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थान हे भौगोलिक दृष्टीने भारताच्या मध्यभागी असलेले भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानाची व्याप्ती १६ जिल्ह्यांची होती. हे १६ जिल्हे चार सुभ्यांमध्ये विभागले गेले होते. तेलगू भाषिकांचे दोन सुभे, कानडी भाषिकांचा एक सुभा व मराठी भाषिकांचा एक सुभा होता. मराठी भाषिकांच्या सुभ्याला मराठवाडा हे नाव होते. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व मराठवाड्याने केले व या संग्रामात सर्वात जास्त हुतात्मे मराठवाड्यातील होते.
Read More