वल्लरीने ताज्या केल्या उन्हाळ्यातल्या सुट्टीच्या आठवणी !
वल्लरीने ताज्या केल्या उन्हाळ्यातल्या सुट्टीच्या आठवणी !
Read Moreवल्लरीने ताज्या केल्या उन्हाळ्यातल्या सुट्टीच्या आठवणी !
Read Moreआयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना
Read Moreस्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या सुरु आहे ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम. हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता
Read More“शक्तिमान“ चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये मराठीतील आघाडीचे कलाकार आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी आणि त्याबरोबर पदार्पण करणारा बालकलाकार ईशान कुंटे
Read Moreडॅा. निलेश साबळे त्यांचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवीन शो कलर्स मराठीवर रसिकांच्या भेटीला घेऊन आले. या नव्या
Read Moreपुणे : पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सभा घेतली. सभेच्या आधीच अवकाळी
Read Moreसूर्यादादा. चार बहिणींचा भाऊ. स्वभावाने भोळसट, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा लाखात एक असा भाऊ. मोठ्या दिलाचा राजामाणुस! सूर्यादादाला चार बहिणी. तेजू, धनु, राजू, भाग्या. तेजश्री एका शाळेत शिक्षिका आहे, तिला लहान मुलांचे प्रचंड वेड आहे आणि आयुष्याबद्दल ती प्रचंड आशावादी आहे. दुसरी बहिण धनश्री हिला सतत काहीतरी खायला लागतं. अंगाने जाड असल्याने सूर्याला तिच्या लग्नाची काळजी आहे. धनुला इंग्रजी विषयाशी वाकडे आहे. ती इंग्रजी पास होण्याची वाट सूर्याच नाही तर सगळं गाव पाहतंय, सूर्याची तिसरी बहिण राजश्री घरात लहान असूनही घरची काळजी घेणे रखरखाव करणे हिशेब करणे ती एकप्रकारे घरची फायनान्स मिनिस्टर आर्ह. राजश्री शिकलेली नाही पण व्ययहारात चोख आहे. चौथी बहिण भाग्यश्री ही अजूनही शाळेत शिकते. तिला गाणे शिकायचे आहे. अशा या अतरंगी बहिणींचा सूर्या दादा आहे. लहानपणीच आई घर सोडुन पळून गेली. म्हणून सूर्या चारही बहिणींची आई झाला. प्रचंड शिस्तीने त्याने बहिणीना वाढवलं आहे. जेणेकरून उद्या कुणी तोंड वर करून असं बोलायला नको की आईविना वाढलेल्या मुली वाया गेल्या. असं असलं तरी बहिणींचं सूर्यावर प्रचंड प्रेम आहे. सूर्याची स्वतःसाठी काहीच स्वप्न नाहीत. त्याने त्याचं बालपणीचं प्रेम ही त्याच्या मनातच ठेवलं आहे. तुळजा जिच्यावर सुर्याचं प्रेम आहे. तुळजा मात्र या सगळ्यापासून अजाण आहे. पुढे तुळजा शिकायला म्हणून शहरात गेली आणि घरच्या परिस्थितीमुळे सूर्याने त्याचे स्वप्न उरात कुठेतरी दाबून टाकले. एक साधा किराणा दुकानदार असून सुद्धा प्रचंड हिशेबी काय असेल सुर्या आणि त्याच्या चार बहिणींची गोड, साधी पण सुंदर गोष्ट ? आणखी एक खास गोष्ट म्हणजे या मालिकेच्या निमित्ताने ‘लागीर झालं जी’ नंतर नितीश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. या मालिकेचं लेखन केलंय स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत किरण दळवी. ‘वज्र प्रोडक्शन’ या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Read More“पुरस्कार विजेते एक्सप्लोरर आणि फिल्ममेकर रेझा पकरावन यांनी अरेबियन पेनिन्सुला मधील अज्ञात ठिकाणांचा शोध घेत अकल्पित काम केले आहे.”
Read Moreसोनम कपूर हा भारतातील फॅशनचा शेवटचा शब्द आहे. जागतिक फॅशन आणि लक्झरी आयकॉन, तिला पाश्चिमात्य लोक भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून
Read Moreअभिषेक बोहरा फिल्म्स प्रस्तुत एका नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी
Read Moreआईपण साजरा करायला एका मातृ दिवसाची गरज नाही. ‘शिवा’ मालिकेतल्या सीताई म्हणजेच मीरा वेलणकरने आपल्या आईपणाचे आणि सेट वर आशुच्या आईची
Read Moreतरुण बॉलीवूड स्टार भूमी पेडणेकरने तिच्या भक्षक चित्रपटासह आणखी एक मोठा पराक्रम नोंदवला आहे ! भूमीचा चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिक
Read Moreपुणे : पीव्हीआर आयनॉक्स या भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रीमियम सिनेमा प्रदर्शक कंपनीने आज पुण्यातील कोपा मॉल या पहिल्या लक्झरी
Read Moreअभिनेत्री, अधिवक्ता आणि क्लाइमेट वारियर, भूमि पेडनेकर पाच भारतीयांपैकी एक आहे ज्यांची जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लीडर्स (YGL) समुदायाचा
Read More‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी आलेली सरगम अधिपतीशी जास्तच मैत्रीपूर्वक संबंध करु पाहतायेत ही गोष्ट अक्षराला खटकते. गाणं शिकवण्यासाठी मैत्री करण्याची गरज नाही, फक्त गाणं शिकवा हे अक्षरा स्पष्टपणे सरगमला सांगते. अक्षराचं हे वागणं सगळ्यांनाच कळेनासं होतं. सरगम चिडून निघून जाते त्यामुळे आता अधिपतीला गाणं कोण शिकवणार हा प्रश्न उभा राहतो. सरगम अक्षरामुळे निघून गेली असे बोल अक्षराला ऐकून घ्यावे लागतात. भुवनेश्वरी त्यातही तिचा डाव खेळते. ती सरगमला फोन करुन सांगते की जोवर अक्षरा तुझी माफी मागत नाही तोवर घरात पाऊल टाकायचं नाही. अधिपतीचं गाणं शिकणं थांबायला नको हा विचार करुन अक्षरा सरगमची माफी मागून तिला घरी गाणं शिकवायला यायला पुन्हा एकदा तयार करते. मात्र सरगम एक अट घालते की गाणं शिकवताना अक्षराने आजुबाजुला सुद्धा फिरकायचं नाही. आता अक्षरा सरगमची ही अट मान्य करेल? पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Read Moreपुणे : ॲचिव्हर्स म्युझिक अकॅडमीने असामान्य कौशल्य असणाऱ्या शंभरपेक्षा अधिक वादकांना एकत्र आणून एक जोशपूर्ण लाईव्ह कन्सर्ट सादर करून रसिकांना
Read More‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत फादर्स डे च्या दिवशी आकाश वेळेवर घरी आला नाही म्हणून चिनू आणि मनु आकाश वर
Read Moreशेतकऱ्याचं जगण्याच्या संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या कासरा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. शेती, शेतकरी या विषयावर आजवर अनेक चित्रपट झाले
Read More” अरनमानाई 4 ” रिलीज झाला असून प्रेक्षक राशी खन्नाच्या या चित्रपटातील अभिनयाबद्दल कौतुक करताना दिसतात. राशीने उत्तमपणे काम केलं
Read Moreबाहुबली ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फँटसी फ्रँचायझींपैकी एक आहे. ती फक्त एक कथा नाही तर एक विश्वास आहे. बाहुबलीच्या जगात
Read More