मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह समन्वयाने प्रयत्न करणार
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह समन्वयाने प्रयत्न करणार
Read Moreमराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी विविध घटकांसह समन्वयाने प्रयत्न करणार
Read Moreनाचता येईना अंगण वाकडं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
Read Moreराज्यात कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २२ हजार ५४३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत २९ हजार ५३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ११ हजार ५४९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ४० हजार ६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
Read Moreशिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर आता राज्यात राजकारणाला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरुन विरोधक शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या आंदोलनानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झालं असून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केली.
Read Moreकोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाची सुरुवात 15 सप्टेंबर पासून होत असल्याचे सांगितले. तसंच त्यांनी राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती, मराठा आरक्षण याबद्दलही त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केले. दरम्यान, सणासुदीच्या काळात नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले.
Read Moreनव्या शैक्षणिक धोरणात विज्ञान, कला, वाणिज्य, शालेय, अभ्यासक्रमेतर अशा भिंती पुसट झाल्या आहेत. बहुशाखीय, आंतरशाखीय शिक्षण घेण्याची मुभा यामध्ये आहे. शालेय स्तरापासूनच व्यावसायीक शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न परिणामकारक वाटतो,” असे मत राज्याचे माजी शिक्षण संचालक डाॅ. वसंत काळपांडे यांनी केले.
Read Moreमहाराष्ट्रात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये वैविध्यपूर्ण उत्पादने घेण्याचा प्रयत्न झाला, तर शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकतो. साखर उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान येत असून, तंत्रज्ञानाचा वापर वाढला, तर आपले शाश्वत शेतीचे उद्दिष्ट्य साध्य होईल. साखर व ऊस उत्पादक या दोघांनीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे आहे,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
Read Moreमराठा समाज आरक्षण प्रकरणी ‘महाविकास आघाडी’ सरकारने सर्वोच्च न्यायालयात सर्वतोपरी बाजू मांडली असताना न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्यातील भाजप नेते ‘पातळी सोडून टीका’ करीत आहेत. हे कृत्य घटनाविरोधी व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे..! ही वक्तव्ये ‘सामाजिक उद्रेकास’ कारणीभूत ठरणारी आहेत, याचे ‘उचित भान’ या नेत्यांनी ठेवावे असा इशारा काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.
Read More‘लोक बिरादरी’तर्फे आयोजित शिबिरात ४४ जणांचे रक्तदान
Read Moreमहाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे.
Read Moreशिवसंग्रामच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी मोफत रुग्णवाहिका-एम.व्ही.आर. फाऊंडेशनचे सहकार्य
Read Moreअंकनाद ‘आयोजित ‘गणित आणि संगीत ‘ विषयावरील “ सांगीतिक गणिती गप्पा “ चा समारोप
Read Moreकोवीड-19 रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत
Read Moreदेशात मागील 24 तासात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत ज्यामुळे एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 47,54,357 इतकी झाली आहे. यापैकी 9,73,175 रुग्ण अॅक्टिव्ह असुन उपचार घेत आहेत तर 37,02,596 रुग्णांंना आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे,
Read Moreकेंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची प्रकृती शनिवारी रात्री बिघडली. त्यामुळे त्यांना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील अखिल भारतीय आर्युर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमित शाह यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता.
Read More