‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण
‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण
Read More‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण
Read Moreनिर्भया निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनामार्फत राज्याला २०१९-२० वर्षात २६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या माध्यमातून राज्यातील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचा डी.एन.ए. विभाग अधिक सक्षम करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
Read Moreकला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दिलेले निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. प्रवेशाचे निकष http://www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Read Moreस्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने चांगली कामगिरी बजावली असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसंदर्भात जी कामे केली जात आहेत त्याच्या प्रगतीसंदर्भात वेळोवेळी अचानक भेटी देऊन त्या कामांची गुणवत्ता व उपयोगितता तपासावी, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रशासनाला दिले.
Read Moreकोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.
Read Moreएकता कपूर व ALT बालाजी यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करत #वर्जिन_भास्कर वेबसिरीज मधून वादग्रस्त भाग वगळला
Read Moreकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बेड उपलब्ध करून देणे, चाचण्यांचे दर, ऑक्सिजनची उपलब्धता, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे आदी निर्णय सामान्य माणूस केंद्रबिंदु ठेवून घेतले आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकता ठेवण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत सांगितले.
Read Moreराज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 : 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली.
Read Moreकोरोनामुळे शहरात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पक्षनेत्यांची तातडीने बैठक घ्यावी -आबा बागुल
Read Moreकोरोना महामारीच्या संकटाकडे संधी म्हणून पाहत शिक्षकांनी नवतंत्रज्ञान अवगत करून ज्ञानदानाचे कार्य सुरु ठेवले आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य चांगले राहावे, शिक्षणात खंड पडू नये म्हणून सर्वच शिक्षक ऑनलाईन, ई-लर्निंग स्वरूपाकडे वळले आहे. अद्ययावत शिक्षणप्रणाली आत्मसात करून ऍनिमेशन, अप्लिकेशन, मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. कोणत्याही परिस्थितीत ज्ञानदानाचा यज्ञ थांबता कामा नये, ही प्रेरणा थोर तत्वज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचीच प्रेरणा आहे,” असे प्रतिपादन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले.
Read Moreसुशांत सिंह राजपूत प्रकरणातील अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीच्या पथकानं मंगळवारी अटक केली आहे. आज काही तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंह प्रकरणामध्ये ड्रग्स अँगलच्या खुलाशानंतर रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा हे सध्या एनसीबीच्या 4 दिवसांच्या कोठडीत आहेत.
Read Moreआज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुनर्नियुक्ती झाली. या निवडणुकीपूर्वी भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने निवडणुकीत रंगत वाढली होती, मात्र आपल्याला न्यायालयाने बोलावले नसल्याचे सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर एकमताने नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. दरम्यान, उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपाने सभात्याग केला.
Read Moreमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांच्या विरोधात एक्रेरी उल्लेख करून महाराष्ट्राचा ही अपमान करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात आज विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाकडून हक्क भंग प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे भाई जगताप यांनी अर्णव आणि कंगना हिच्या विरोधात तर शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात हा प्रस्ताव मांडत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आक्रमक भूमिका मांडली.
Read Moreमावळी भाषेतली शिवकालीन अंगाई ‘क्षणपतूर’ राजश्री मराठीवर
स्वराज्याचा मावळा घडविणाऱ्या कणखर आईचे रुप साकारणार प्राजक्ता माळी
Read More
प्राध्यापकांना अरेरावी केल्याचे प्रकरण प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांना भोवण्याची शक्यता
Read Moreरिया चक्रवर्ती ने एनसीबीच्या चौकशीत घेतली बड्या स्टार्सची नावं
Read More