शिवसेनेने, स्व वसंतदादां विषयीचे ऋणानुबंध लक्षांत घेता, ‘सांगली’ ची जागा मोठ्या मनाने काँग्रेस’ला सोडावी – राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : मुंबईत शिवसेनेच्या स्थापने वेळी महाराष्ट्रात स्व. वसंतदादा पाटील यांचे नेतृत्वाखालील सरकार होते. मुंबईत प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे आला
Read More