‘ती’ ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी ‘पॉवरग्रीड’ची नव्हे तर अदानी कंपनीची
पुणे : पुणे जिल्हयातील तळेगाव ते शिक्रापूर ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शनिवारी (दि. ८) सकाळी ७.०७ तांत्रिक बिघाड झाला. मात्र,
Read Moreपुणे : पुणे जिल्हयातील तळेगाव ते शिक्रापूर ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शनिवारी (दि. ८) सकाळी ७.०७ तांत्रिक बिघाड झाला. मात्र,
Read Moreमुंबई : प्रतिमहिना जवळपास १० लाख रोजगारांवर आधारित भारतातील नियुक्तीचे सर्वात अचूक परिमाण देणा-या नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार जून २०२३ मध्ये आयटी
Read Moreमुंबई : टीएसी सिक्युरिटी ही जोखमीवर आधारित असुरक्षितता व्यवस्थापन व सायबर धोका परिमाण क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी पीसीआय एएसव्हीच्या (पेमेंट
Read Moreपुणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास तीव्र अभिनव असे भाजपा वॉशिंग मशीन, मोदी
Read Moreतिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब, इनव्हेंटीस आणि विहार ट्रॅव्हल्स यांच्या संयुक्त
Read Moreलोणावळा : भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवरने हरित व पर्यावरणपूरक भविष्य निर्मितीसाठी योगदान देण्याचे प्रयत्न सुरु ठेवत, आपल्या
Read Moreस्टार प्रवाहवर १८ जुलैपासून सुरु होणाऱ्या कुन्या राजाची गं तू रानी मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेचे प्रोमो, शीर्षकगीताला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. गुंजा-कबीरच्या आयुष्यात नेमकं कोणतं नाट्य घडणार हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. गुंजा आणि कबीरसोबतच या मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे मृण्मयी. कबीरवर निस्स्मीम प्रेम करणारी मृण्मयी मराठीची प्रोफेसर आहे. नखशिखांत सुंदर आणि श्रीमंतीत वाढलेली. कुणावरही पटकन विश्वास न टाकणारी, पण एखाद्यावर विश्वास जडला की अखेरपर्यंत निभावणारी अशी ही मृण्मयी. सुप्रसिद्ध अभिनेत्री पुर्णिमा डे मृण्मयीची व्यक्तिरेखा साकारत असून या मालिकेच्या निमित्ताने तिचं स्टार प्रवाहसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. मृण्मयी या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना पौर्णिमा म्हणाली, ‘मी खूप दिवस ज्या भूमिकेच्या शोधात होते ती भूमिका मला मृण्मयीच्या रुपात भेटली.
Read Moreबॉलीवूड अभिनेत्री आणि उद्योजक, शिल्पा शेट्टी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखण्यासाठी ओळखली जाते आणि अलीकडेच तिने कौटुंबिक सुट्टीपेक्षा
Read Moreसोनी इंडियाने आज ध्वनी तंत्रज्ञानातील एक नवीनतम प्रगती मानली जाईल असे डब्ल्यू.एफ-सी ७००एन (WF-C700N) वायरलेस ईयरबड्स बाजारात आणण्याची घोषणा केली.
Read Moreपुणे: लोकचळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाची यशस्वी राजकीय वाटचाल देशभरात होत आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
Read Moreमुंबई : पंतप्रधान पदाच्या कवचा खाली, मोदींनी निराधार व तथ्यहिन विधाने करून संविधानिक पदाची प्रतिष्ठा खराब करू नये.गेली नऊ वर्षे
Read Moreचंद्रपूर : महाराष्ट्र वन विकास महामंडळाने आपल्या पूर्ण क्षमतेने काम करावे. केवळ सरकारी नजरेतून कुठल्याही कामाकडे न बघता वैयक्तिक जबाबदारी म्हणून
Read Moreधुळे : ‘अमर रहे…, अमर रहे… वीर जवान मनोज माळी अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी वाघाडी, ता. शिरपूर येथे वीर
Read Moreनागपूर : रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे.
Read More