‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ९१ प्रकरणांची सुनावणी
कोल्हापूर : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या
Read Moreकोल्हापूर : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आज राज्य महिला आयोगाच्या
Read Moreमुंबई : राज्यात पावसाळ्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी – अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर
Read Moreमुंबई : आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत
Read Moreमुंबई : विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व अकृषी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, अशा सूचना
Read Moreमुंबई : समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती
Read Moreनवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी संध्याकाळी स्वत:हून शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी जाऊन
Read Moreपुणे : वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि बदललेली जीवनशैली यामुळे आपण निसर्गापासून दूर चाललो आहोत. निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगणाऱ्या आदिवासी संस्कृतीबद्दलचे
Read Moreपुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Read More लोहगांव व खराडीकरांना दिलासा. बसमार्ग क्र. १७९ हडपसर ते विमाननगर या मार्गाचा विस्तार लोहगांव पर्यंत. बसमार्ग
Read Moreपुणे : “लहानपणापासून संगीताची आवड असल्याने संगीत साधनेकडे वळले. आकाशवाणीमध्ये कार्यरत असताना अनेक प्रतिष्ठित कलाकारांचे मार्गदर्शन सहवास लाभला. विविधभारतीवरील आरोही
Read Moreमुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना सत्तेत सहभागी करुन घेतल्याने शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
Read Moreचेन्नई – आपल्या दमदार कामगिरीने पहिली फेरी गाजवल्यानंतर होंडा रेसिंग इंडिया रायडर्स २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपच्या दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होत आहेत. ही
Read Moreनागपूर : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे
Read Moreमहाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना लोक कल्याणकारी ठरतात… हा आज पर्यंतचा इतिहास आहे. आता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र
Read Moreपुणे – सौर उर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पुणेकरांना
Read Moreमुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त
Read Moreमुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी मुंबई दौऱ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश
Read Moreपुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे आयोजित ‘संतवाणी‘ कार्यक्रमात पंडित हेमंत पेंडसे आणि पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी सादर केलेल्या संतरचनांनी रसिकांना भक्तिरसाची अनुभूती आली. संस्थेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात हा कार्यक्रम झाला. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर, उपाध्यक्ष रवींद्र आपटे, कोषाध्यक्ष डॉ. मोहन उजगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘संतवाणी‘ची सुरुवात पंडित खंडाळकर यांनी ‘जय जय रामकृष्ण हरी‘ या पारंपरिक गजराने केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजरचित ‘वाचे विठ्ठल गाईन‘ ही स्वत: संगीतबद्ध केलेली रचना ऐकवून रसिकांची मने प्रफुल्लीत केली. तर संत एकनाथ महाराजरचित ‘एकदा जा रे अलंकापुराला जन्म येरझारा चुकवाया‘ या रचनेने आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखविला. ‘खेलने ना जाऊ मैय्या गोपियां खिजावे‘ या संत सूरदासांनी रचलेल्या रचनेला पहाडी रागात गुंफून केलेल्या सादरीकरणाने गोपींच्या चेष्टेने हैराण झालेल्या श्रीकृष्णाने आपल्या यशोदा माईला केलेल्या लाडीक तक्रारींचे दर्शन त्यांनी घडविले. ‘एके दिवशी शारंगपाणी खेळत होता राजभुवनी‘ या संत एकनाथ महाराज यांच्या गवळणीला गझल अंगाने चढविलेल्या स्वरसाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा उत्तरार्ध भक्तिरसात रंगला तो पंडित हेमंत पेंडसे यांनी सादर केलेल्या भावार्थपूर्ण भक्तिरचांनी. पंडित पेंडसे यांनी सादरीकरणाची सुरुवात ‘आम्ही विठ्ठलाचे वारकरी‘ या रचनेने केली. संत सोयराबाई यांची सुप्रसिद्ध ‘टाळ दिंडीचा गजर‘ ही गोरखकल्याण रागात संगीतबद्ध केलेली रचना उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेली. गुरू पंडित अभिषेकी बुवांच्या सांगीतिक संस्कारांची आठवण जागवत त्यांनी सादर केलेल्या ‘रंग रंगीली राधा‘, ‘विष्णुमय जग‘, ‘अवघे गर्जे पंढरपूर‘ या रचनांनी रसिक भक्तिरसात न्हाऊन निघाले. कवी विठ्ठल नगरकर यांच्या ‘सकळ विश्वाचे माहेर‘ या रचनेला पंडित पेंडसे यांनी संगीतबद्ध केले आहे. ही रचना त्यांचे शिष्य तेजस मेस्त्री यांनी तयारीनिशी सादर केली. मंगल गुजरी व भैरवीचे मिश्रण असलेल्या ‘मनावर गोंदलेले सावळे काहूर एक झाला सारा रंग एक लय सूर‘ ही रचना संतवाणीचा कळसाध्याय ठरली. कलाकरांना पांडुरंग पवार, स्वानंद कुलकर्णी, सुरंजन खंडाळकर, प्रथमेश तारळकर, अनिल भुजबळ, चैतन्य पवार यांनी साथसंगत केली. ऋतुजा फुलकर यांचे निवेदन होते. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर यांच्या हस्ते पंडित पेंडसे व पंडित खंडाळकर यांचा षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. जावडेकर यांनी दोन्ही कलाकारांना दीर्घायुरोग्य चिंतून त्यांचा पुढील सांगीतिक प्रवास उज्ज्वल, दैदिप्यमान असावा अशा शुभेच्छा दिल्या. निवेदिका ऋतुजा फुलकर यांनी दोनही कलाकारांशी संवाद साधला. त्यावेळी पंडित खंडाळकर म्हणाले, ज्याप्रमाणे पांडुरंगाच्या मंदिरात सेवा करायला मिळणे हे भाग्य असते त्याप्रमाणेच या स्वरमंदिरात सादरीकरणाची संधी मिळाली हे माझे परमभाग्य आहे. पंडित पेंडसे यांनी आपले गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक संस्कारांमुळे आपल्या हातून अनेक रचनांना संगीतबद्ध करण्याचे कार्य घडत आहे, असे नम्रतापूर्वक नमूद केले.
Read Moreपुणे: ASICS या अग्रगण्य जपानी स्पोर्ट्स परफॉर्मन्स ब्रँडने बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची ASICS इंडियाची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या सहयोगासह ASICS इंडिया स्वस्थ मन स्वस्थ शरीर (साउंड माइंड, साउंड बॉडी) या आपल्या तत्त्वज्ञानाला बळकट करत आहे आणि फिटनेस उत्साही भारतीय महिलांमध्ये एक मजबूत ब्रँड प्रतिमा निर्माण करत आहे. अभिनेत्री ब्रँडच्या फुटवेअर आणि महिला स्पोर्ट्सवेअर विभागाची प्रसिद्धी करतानाही दिसणार आहे. या सहयोगातून स्टाईल आणि आराम यांच्याशी तडजोड होणार नाही याची खात्री करून घेत ASICS इंडिया संतुलित आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देण्यासाठी सामायिक दृष्टीकोनातून आपले बाजारपेठीय स्थान मजबूत करत आहे. समृद्ध वारसा आणि नाविन्यपूर्णते बद्दलची बांधिलकी यासाठी ओळखली जाणारी ASICS जगभरातील खेळाडू आणि फिटनेस प्रेमी यांच्या गरजा पूर्ण करणारी उच्च दर्जाची उत्पादने सातत्याने वितरित करत आहे. या सहयोगाबाबत भाष्य करताना ASICS भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक रजत खुराना म्हणाले, “ASICS इंडियाचा नवीन चेहरा म्हणून श्रद्धा कपूरचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. तिची मनमोहक कामगिरी आणि फिटनेस राखण्याविषयीचे अतुलनीय समर्पण आमच्या ब्रँडच्या आदर्शांशी पूर्णपणे जुळते. मोठा चाहता वर्ग आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेली श्रद्धा कपूर मन आणि शरीर निरोगी राखण्याच्या महत्त्वाबद्दल लोकांना प्रेरित आणि शिक्षित करण्यासाठी एक आदर्श अॅम्बेसेडर आहे. हा सहयोग आमच्या ब्रँडचे आकर्षण उंचावेल आणि समग्र आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देत संपूर्ण देशभरात आमची पोहोच वाढवेल.” या सहयोगाबद्दल बोलताना आघाडीची बॉलीवूड सेलिब्रिटी श्रद्धा कपूर म्हणाली, “ASICS इंडियासह या भारावून टाकणाऱ्या प्रवासाला सुरुवात करण्यास मी उत्सुक आहे. शारीरिक आणि भावनिक आरोग्याच्या महत्त्वाविषयी वाढत्या जागरूकतेमुळे प्रत्येकासाठी आपल्या एकूणच आरोग्याकडे प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. माझा ठाम विश्वास आहे की निरोगी शरीर निरोगी मनाचे पोषण करते आणि ही मूल्ये माझ्या चाहत्यांसोबत शेअर करणे हे माझे नेहमीच ध्येय राहिले आहे. ASICS इंडिया ब्रँड माझ्या विश्वासाशी, समजुतीशी पूर्णपणे सुसंगत आहे. म्हणूनच ही भागीदारी जुळणारी आहे. मी या सहयोगाकडे आशेने पाहत आहे आणि टीमसोबत अद्भुत काम करत आहे.” ASICS स्पोर्ट्सवेअर उद्योगक्षेत्रामध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास आली आहे. आपल्या उत्पादनांच्या सादरीकरणात आराम आणि कार्यप्रदर्शन अखंडपणे एकत्र करत आहे. भारतात धावण्याविषयी प्रेम असलेला आणि आरोग्याबाबत जागरूक समुदाय सतत वाढत आहे. अशा वेळी धावपटू आणि क्रीडापटूंमध्ये पसंतीचा पर्याय बनण्याचे ASICS इंडियाचे उद्दिष्ट आहे. लोकांना आव्हानात्मक वर्कआउट्स पार पाडण्यासाठी आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यासाठी सक्षम बनवत भारतभर पसरलेल्या ८८ दालनांसह ASICS भारतीय ग्राहकांना उच्च दर्जाचे स्पोर्ट्सवेअर आणि पादत्राणे पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. मग ते धावणे असो, प्रशिक्षण असो किंवा रोजच्या दिवसाला वापरण्याच्या दृष्टीने सोयीचे असो, ASICS उत्पादने आराम, आधार आणि शैलीच्या अतुलनीय मिश्रणाने उठून दिसतात.
Read Moreअकोला : वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टिमेटम वंचित बहुजन
Read More