शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल
नागपूर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड
Read Moreनागपूर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड
Read Moreछत्रपती संभाजीनगर : काल दि.०६ डिसें रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परीक्षा विभागातील सर्व कर्मचारी हे इमारतीत अभिवादानासाठी
Read Moreनागपूर : महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व
Read Moreमराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. अशा दर्जेदार चित्रपटांतून दर्जेदार कलाकार ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.आगामी
Read Moreपुणे : देशाच्या सिमांचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता प्रकट करून सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलन कार्यात शासकीय
Read Moreसुरेखा कुडची साकारणार अक्काची भूमिका कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेत एका नवीन चेहऱ्याची एंट्री पाहायला मिळणार आहे.
Read Moreनागपूर : आजपासून राज्यविधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालं. या अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधीमंडळाचा परिसरात सरकारविरोधात घोषणा
Read Moreमैत्री ही अशी निरागस गोष्ट आहे ना की ती एकदा झाली की ती कशाचा भेदभाव करत नाही. एखाद्या सोबत केलेली
Read Moreचर्चा तर होणारच! “जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी,
Read Moreग्लैमरस बॉलीवूड स्टार वाणी कपूरच्या उबर-कूल व्यक्तिमत्त्वामुळे तिला ब्रँड्समध्ये खुप पसंत केले जाते अत्ता तिच्या पोर्टफोलिओ मध्ये मोठ्या 13
Read Moreचारुहासचे कोडं कसं सोडवायचं ह्या विचारात अक्षरा गुंतलेली आहे. चारुहास एक डायरी गपचूप अक्षराला देतो ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की त्यांना मदत हवी. अक्षराला समजेनास होतं हे नेमकं काय आहे, आणि काय मदत त्यांना हवेय अक्षरा आज्जीला चारुहास कुठच्या तरी समस्येमध्ये असल्याचं सांगते. अक्षराची चारुहासच्या विषयातली लुडबुड पाहून भुवनेश्वरीचा संताप होतो, अक्षरा, अक्षरा चारूहासची मदत करण्याचा आणखी एक प्रयत्न करते. त्याच वेळी अक्षरावर कोणीतरी हल्ला करतं. कोण आहे जो अक्षराच्या जीवावर उठला आहे. अक्षराचं चारुहास वरून लक्ष विचलित करण्यासाठी भुवनेश्वरीचा हा नवीन डाव तर नसेल? चारुहासच्या मदतीच्या हाकेला मिळेल का अक्षराचा मदतीचा हात? ‘तुला शिकवीन चांगलाच धडाच्या’ रोमांच वळणवर काय होणार पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वाजता झी मराठी वाहिनीवर.
Read Moreसोनी मराठीवरील ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. अजिंक्यने साकारलेला राजवीर सध्या मुलींच्या गळ्यातला ताईत बनला असून राजवीरसारखा मनमिळाऊ-समजूतदार प्रेमी आपल्यालाही लाभावा, ही समस्त मुलींची सुप्त इच्छा आहे. पण.. पण.. इतर मुलींची इच्छा पूर्ण होण्याआधी आपल्या भाऊसाहेब उर्फ मयूरीच्या हाती हा राजवीर लागतो की नाही, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. हे गुपित फार काळ ताणून न धरता आता राजवीरला भाऊसाहेब आणि मयूरी यांचं सत्य लवकरच कळणार आहे म्हटलं तर… मयूरी आणि भाऊसाहेब यांचं गुपित आता लवकरच राजवीरच्या समोर येणार अशी परिस्थिती येणार आहे. ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत हा ट्विस्ट येणार आहे. मयूरीचा एक प्रेमळ मित्र तर भाऊसाहेबचा समजूतदार बॉस राजवीर हा एक सच्चा माणूस आहे. मयूरीकडे आकर्षित होणारा राजवीर आपल्या जवळच्या बॉडीगार्डला म्हणजेच भाऊसाहेबला आपल्या दिलाची कहाणी मित्रत्वाच्या नात्याने सांगत आलेला आहे. मयूरीला राजवीरचं प्रेम कळतंय पण परिस्थितीच अशी आली आहे की मयूरीला राजवीरवरचं प्रेम त्याच्यापासून लपवावं लागतंय. पण नियतीनेच आता मयूरी आणि राजवीर या दोघांना एकत्र आणलंय. आपण राजवीरची फसवणूक करतोय, असं मयूरीला वाटतं आहे. मयूरी आपल्या मैत्रिणीकडे मन मोकळं करत असतानाच राजवीर तिला पाहतो आणि सगळं सत्य त्याला समजतं. मयूरी हीच भाऊसाहेब आहे, हे राजवीरला समजतं. आता यावर राजवीरची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता तिची प्रतिक्रिया काय असेल? तो मयूरीची अडचण समजून तिला माफ करेल का की मयूरी आणि राजवीर यांच्यात दुरावा निर्माण होईल? याचा मयूरीवर काय परिणाम होणार हे सगळं आता मालिकेत पाहायला मिळेल. भाऊसाहेबच मयूरी आहे, हे राजवीरच्या समोर येणार आहे. राजवीरने आजवर भाऊसाहेबशी एक मित्र म्हणून बोलताना आपल्या प्रेमाची कबुली आधीच दिली असल्यामुळे मयूरी आपल्याविषयी काय विचार करेल, हा प्रश्न त्याला सतावेल की भाऊसाहेबने उर्फ मयूरीने राजवीरच्या साधेपणाचा फायदा घेतला असा त्याचा समज होईल? या दोघांच्या प्रेमाला लागलेलं हे ग्रहण आता तरी सुटणार का? राजवीर आणि मयूरी एकत्र येतील का? साधा-सरळ-समजूतदार राजवीर अशाही परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून मयूरीची बाजू समजून घेईल का? या सगळ्या प्रश्नांची मालिका आपल्या सगळ्यांनाच सतावत असेल तर.. त्यासाठी सोम. ते शनि. संध्या. ७.३० वा. सोनी मराठीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी पाहायला विसरू नका.
Read Moreपुणे : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित, मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, धानोरी येथे भारतरत्न
Read Moreपुणे : संगीत कोणत्याही प्रकारचं असो, ते लोकांना जोडण्याचं काम करतं. मात्र, सूफीसारख्या लोकसंगीताचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांची मनं जोडणं,
Read MoreIn the glittering world of Indian cinema, the convergence of talent and charisma often gives rise to mesmerizing collaborations. One
Read MoreTelevision heartthrob Sorab Bedi has always amazed the audience with his powerpack acting and heartthrobing pictures, and now the actor
Read More