पावसाळी सुट्टीत फिरण्यासाठी भारतीयांची गोवा, दिल्ली व श्रीनगरला पसंती
पावसाळा कडाक्याच्या ऊनापासून थंडावा व दिलासा देतो. जगातील आघाडीचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकडॉटकोडॉटइनच्या नवीन सर्च इनसाइट्सच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत
Read Moreपावसाळा कडाक्याच्या ऊनापासून थंडावा व दिलासा देतो. जगातील आघाडीचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकडॉटकोडॉटइनच्या नवीन सर्च इनसाइट्सच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत
Read Moreज्येष्ठ कवी आणि समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांचे मत पुणे :- भारतीय संविधानाने या देशातील तळागाळातला, जंगला- रानातला माणूस
Read Moreपुणे : पुण्यात आज “मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, शिक्षणक्षेत्राविषयी आणखी काही कार्यक्रम झाले.
Read Moreसातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात
Read Moreनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील गाव, पाडे, वस्ती बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी येत्या काळात 1 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे
Read Moreपुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत चौथ्या दिवशी धनराज शिंदेची उपयुक्त नाबाद ४२
Read Moreपुणे : अक्षम समाजघटकांना आत्मविश्वास देऊ करण्याची क्षमता कवितेत असते. नवकवितेने समाज परिवर्तनाचे भान ठेवणे आवश्यक आहे. मने एकसंध राहावी यासाठी कवितेच्या रूपातून मोठे कार्य करता येते. आधुनिक कवितेने संस्कृती समृद्ध करावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. बाबूल पठाण यांनी व्यक्त केली. आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर यांनी या वेळ ी दिली. करम प्रतिष्ठानच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित कार्यक्रमात कवयित्री चिन्मयी चिटणीस यांच्या ‘स्वप्नांचे प्रहर‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. पठाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. करम प्रतिष्ठानचे संस्थापक भूषण कटककर, प्रकाशक दास पाटील, वर्षा कुलकर्णी, प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्याबरोबरच विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, कविसंमेलन, गझल संमेलन, प्रतिष्ठित साहित्य संस्थाचालकांचे सत्कार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री चिन्मयी चिटणीस म्हणाल्या, करम प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन सोहळ्यात माझ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले याचा खूप आनंद आहे. कवयित्री ही तिच्या काव्याची आई असते आणि तिच्या कवितांचा संग्रह हे तिचे अपत्यच असते. हे कवितासंग्रहरूपी अपत्य खूप छान आहे. प्रकाशक दास पाटील यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागील गोष्ट उलगडली. वर्धापनदिन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रज्ञा महाजन आणि वर्षा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात भूषण कटककर यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. वासंती वैद्य, निरूपमा महाजन यांच्या हस्ते स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले. ॲड. प्रमोद आडकर, जोत्स्ना चांदगुडे व शिरीष चिटणीस यांची विशेष उपस्थिती होती. कविसंमेलनात चंचल काळे, अश्विनी जगताप, कांचन सावंत, आरती देवगांकवर, डॉ. दाक्षायणी पंडित, वंदना लोखंडे, डॉ. राजेंद्र माने, मानसी चिटणीस, प्रतिभा मगर यांचा तर गझल संमेलनात वैशाली माळी, मिलिंद छत्रे, शाम खामकर, प्राजक्ता पटवर्धन, सुजाता पवार, डॉ. स्नेहल कुलकर्णी, डॉ. अमिता गोसावी, स्वाती यादव, उर्मिला सहस्त्रबुद्धे–वाणी, शिवाजी सुतार यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता भुजबले आणि प्राजक्ता वेदपाठक यांनी केले तर आभार चंचल काळे आणि वैशाली माळी यांनी मानले.
Read Moreनागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची उभारणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग चौक परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये होत
Read Moreनागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा सामूहिक श्रवण सोहळा कोराडी येथील नैवद्यम नॉर्थस्टार
Read Moreमुंबई : दिवंगत श्रीचंद पी हिंदुजा, हिंदुजा कुटुंबाचे पूज्य पितामह आणि हिंदुजा समूहाचे माजी अध्यक्ष, यांना मुंबईत आयोजित करण्यात
Read Moreपुणे : खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने उद्योगक्षेत्रातील पहिल्याच ई-बँक गॅरंटी (ई-बीजी) सुविधेच्या अंमलबजावणीची आज घोषणा
Read Moreपुणे: वेल्हे तालुक्यात राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी एका तरुणीचा मृतदेह सापडला. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला असून त्याची ओळख पटवणे
Read Moreपुणे : बदलत्या काळानुसार व्यवसायाभिमुख शिक्षण घेणं जास्त गरजेचे आहे. त्यानुसारच १० वी, १२ वी नंतर व्होकेशनल कोर्सेस कडे विद्यार्थ्यांचा
Read Moreपुणे : पांढऱ्याशुभ्र कॅनव्हासवर रेखाटनाच्या माध्यमातून साकारलेली विविध चित्रे… चेहऱ्यावरचे बारीक भाव…हास्य, शौर्य, दुःख, आनंद या भावना अतिशय तरलपणे रेखाटलेली
Read Moreपुणे : मराठी थोडे फार बोलता येत होते. मात्र, इंग्रजी अक्षरे माहितच नव्हती. लहान असताना शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु
Read Moreपुणेः- आदिवासी मूळनिवासी असताना त्यांना परकीय ठरवण्याचे कारस्थान रचले जात आहे. जल, जंगल आणि जमीन यांच्या आश्रयाने हजारो वर्षांपासून आदिम
Read Moreपुणे : शहरात पुन्हा मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आता ही आग कोंढवा परिसरात लागली आहे. या भागात अग्नितांडव
Read Moreजनहिताची कामे न केल्याने भाजपवर हिंदुत्वाचा आघार घेण्याची वेळ – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांची टीका
Read Moreमुंबई : देशात पहिल्यांदाच सर्व आमदार एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या आयोजनामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे.
Read More