भूकंपादरम्यान काय करावे ?
भूकंप होत असताना तुम्ही जिथे कुठे असाल तिथे जमिनीवर पडा किंवा मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून
Read moreभूकंप होत असताना तुम्ही जिथे कुठे असाल तिथे जमिनीवर पडा किंवा मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून
Read more25 जानेवारी, भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. सन 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस (NVD) म्हणून हा दिवस साजरा केला
Read moreभारताने इंडोनेशियाकडून १ डिसेंबर २०२२ रोजी ‘जी-२०’ चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. प्रथमच जी-२० देशाच्या नेत्यांची परिषद भारतात आयोजित होणार
Read more( २ जानेवारी रोजी पुणे येथे सुरू होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने विशेष लेख ) पुणे येथे नव्या वर्षाच्या सुरूवातीस
Read moreनिरंतर प्रक्रीयेचा भाग असलेल्या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत, ‘सनदी व इतर अधिकाऱ्यांच्या काही वर्षांच्या प्रलंबित जागा भरणे’ हा शासकीय परंपरा व
Read moreसोने हा कायमच तुमच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमध्ये एक चांगले वैविध्य आणणारा दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय मानला गेला आहे, कारण कोणत्याही गुंतवणूकदाराने
Read moreभारत जोडो चे नेमके उद्दिष्ट काय…हे यात्रा काढणारेच सांगू शकतात..! “लोकशाहीरूपी प्रजासत्ताक” भारतात देशवासीयांसाठी यात्रेचे प्रायोजन करण्यात आले, हे आता
Read moreआरबीआय म्हणून ओळखली जाणारी भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील मध्यवर्ती बँक तसेच भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन करणारी नियामक यंत्रणा आहे.
Read moreमुंबई : लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध
Read moreलवकर निदान…. लवकर उपचार.. मुंबई : संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना आरोग्य
Read moreई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्ये काही महत्वाचे बदल करून
Read moreपूर्वीच्या काळी शाळेमध्ये भिंतीवर काळा फळा लटकावलेला असायचा. गुरूजी/सर/मॅडम फळ्यावर खडूने लिहून गणित समजावून द्यायचे. इंग्रजीचे स्पेलिंग, विज्ञानाच्या व्याख्या, मराठी
Read moreघाबरू नका….मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या….खबरदारी बाळगा….
Read moreआला पावसाळा, तब्बेत सांभाळा : पावसाळी आजाराला प्रतिबंधसाठी उपाययोजना
Read moreसन 2022-23 पासून शासनाने औरंगाबाद जिल्हयात भारतीय कृषि विमा ही कंपनी खरीप व रब्बी हंगामासाठी निश्चित केली असून सन 2022-23 पर्यंत
Read moreसापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते.
Read moreकाही वर्षांपूर्वी पर्यंत असा एक समज जनमानसात होता की ‘मुलांना इंजिनीअर बनायचं असेल तर त्याने किंवा तिने Biology विषय १०वी नंतर घेऊच नये. उगाच कशाला अभ्यासाला विषय वाढवा….’ परंतू २०२० साल उजाडले आणि असे सर्वच (गैर)समज कोलमडून पडले. कोरोना ची लागण नक्की कशी होतीये… आयसोलेट व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि काय करायचं नाही? हे करोना प्रकरण नक्की कधी संपणार? एक ना अनेक शंका आणि भीती नागरिकांना मध्ये पसरली. जीवशास्त्रज्ञांचा सुद्धा सुरुवातीचा काही काळ कोरोना चा प्रसार कसा होतो ह्याचा अंदाज बांधण्यात आणि अभ्यासात गेला. कालांतराने जशी नागरिकांमधील भीती कमी होत गेली तसं ‘चाय पे चर्चा’ मध्ये क्रिकेट मधल्या डावपेचांवर भाष्य करणारे “घरोघरचे जाणकार” आता हर्ड इम्युनिटी कशी आणि कधी येईल आणि शासनाने नक्की काय धोरण राबवावे ह्यावर आपली परखड मतं मांडू लागले. “आता हर्ड इम्म्युनिटी येईल रे दोन महिन्यात ….. थांब तू जरा…. तापमान ४० अंश सेल्सिअस च्या वर जाऊदेत एकदा…. मग करोना कसा मरतो बघ….” ह्या आणि अशा अनेक संवादाचे पेव फुटले. नुसतेच भारतात नाही तर अगदी जगभर हीच परिस्थिती होती. आम्हाला दहावी नंतर जीवशास्त्राचा काही उपयोग नाही असे म्हणणारे लोक, जीवशास्त्रातल्या अगदी क्लिष्ट संकल्पना सुद्धा समजून घेऊ लागले. आपल्या शरीरामध्ये अवयवांचे कार्य कसे चालते? नक्की काय केल्याने समाजाला आपली मदत होऊ शकेल ह्याचे विचार होऊ लागले. कोणी शास्त्रज्ञ कोरोना टेस्टिंग किट्स बनवायला लागले, काही संगणक आणि भौगोलिक शास्त्रज्ञांनी मिळून नवीन प्रणाली विकसित केली ज्यामुळे कोरोना रुग्ण आपल्या आजूबाजूला कुठे आहेत, त्यांची तब्बेत कशी आहे? ह्याचा मागोवा घेणे शक्य झाले, तर काहींनी अगदी अविरत पणे लोकांची सेवा केली, अन्नदान केले नवनवीन पद्धतीने मनोरंजन केले. जे सांगून सुद्धा शक्य झाले नव्हते ते एका सूक्ष्मजीवाने नकळत पणे घडवून आणले. ह्या दोन वर्षांच्या कालावधीत काही काळासाठी का होईना, शास्त्र, वित्त आणि कला शाखांच्या मधल्या सीमारेषा धूसर झाल्या. इथून पुढे अनेक रोगांच्या साथी येतील आणि जातील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने माणूस त्यावर नक्की मात करू शकेल ह्यात शंका नाही. असं म्हणतात की निसर्ग हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे. ह्या निसर्गाकडे जर आपण सजगतेने पाहिले तर आपल्या लक्षात येते की अभ्यासांमधल्या सीमारेषा ह्या मानवनिर्मित आहेत. इतर कुठलीच प्रजाती अशा सीमारेषा बाळगत नाही. उदाहरणादाखल आपण हिमालयात आढळणारे आयबेक्स प्राणी बघुयात. हिमालयातील तीव्र डोंगर उतारांवरून बखूबी बागडताना गणितातील अनेक प्रमेयांचा वापर ते अगदी नकळतपणे करतात. तसेच इतक्या थंड प्रदेशात शरीरातील उष्णता कायम ठेवण्यासाठी उष्मागतिकी सिद्धांत त्यांना अंगीभूत असतात. वनस्पतींमध्ये देखील हवामातील बदल ओळखून त्यानुरूप अन्नाचे साठे करणे किंवा विशिष्ठ प्रकारची रसायने बनवणे याचे ठोकताळे ठरलेले असतात. सूक्ष्मजीव आपल्या भोवतालची परिस्थिती ओळखून रासायनिक संदेशां मार्फत आजूबाजूच्या नातेवाईकांशी संभाषण प्रस्थापित करतात. थोडक्यात काय, तर कुठल्याही भाषेच्या अथवा सीमारेषेच्या पलीकडे खरे शास्त्र सुरु होते आणि फुलते. अनेक द्रष्ट्या संशोधकांनी हे हेरले आणि आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यास सुरु ठेवला. उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, पैसा अडका ह्या कशाचाही अडसर न आणता अविरतपणे आपले काम केले आणि अशातूनच एखादा जॉर्ज कार्व्हर निर्माण झाला. विज्ञानाच्या रुंदावणाऱ्या कक्षा आणि माहिती-तंत्रज्ञानाचे वाढते जाळे ह्यांमुळे जवळपास सर्वच विषयातील माहिती आता सहज उपलब्ध होऊ शकते. परंतु एखादी गोष्ट नुसतीच माहित असणे आणि त्या गोष्टीची अभ्यासपूर्वक मीमांसा करणे ह्यातील फरक केवळ शास्त्रशुद्ध शिक्षणानेच भरून काढता येऊ शकतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, आता शिक्षण पद्धती मध्ये सुधार करणे ही काळाची गरज बनली आहे. इथून पुढे शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पुरवण्या पेक्षा सुद्धा, उपलब्ध माहितीचा वापर कसा करता येईल ह्यावर भर देणे जास्ती महत्वाचे ठरेल. किंबहुना उपलब्ध माहितीचा बहुआयामी विचार आणि समांतर विस्तार ह्याचा वापर अभ्यासक्रमात करणे उपयोगी ठरेल. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान विषयात शिक्षण हे अशाच संकल्पनेतून पुढे आले आहे. सदर अभ्यासांमध्ये, जीवशास्त्रामधील संकल्पनांचा उपयोग करून आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक जीवनावश्यक गोष्टींची निर्मिती केली जाऊ शकते. तसेच निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. उदाहरणादाखल सांगायचे तर बिया विरहीत द्राक्ष उत्पादन, lnsulin सारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन किंवा विक्रमी वेळेत कोरोना virus प्रतिबंधाच्या लसीचे उत्पादन हे नमूद करता येईल. तात्पर्य असे की इथून पुढचा येणारा काळ हा आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा असणार आहे. हे हेरून आता विविध विद्यापीठे आपल्या अभ्यासक्रमांमध्ये जास्तीत जास्त अंतर्विद्या विषयांचा समावेश करत आहेत. ह्याच संकल्पनेतून पुण्यातील MIT-WPU ह्या विद्यापीठाने सर्व इंजिनियरींग च्या शाखांना जीवशास्त्र विषय बंधनकारक केला आहे. विद्यापीठामध्ये आगामी काळात जीवशास्त्र विषयातील अनेक नवनवीन पदवी आणि पद्व्युत्तर शिक्षणाच्या संधी तसेच देशातल्या आणि विदेशातल्या नावाजलेल्या संस्था, विद्यापीठे, संशोधक आणि सक्षम शिक्षकांकडून मार्गदर्शन उपलब्ध करण्यासाठी एक स्वतंत्र जीवशास्त्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. ह्या विभागाअंतर्गत बायोटेक्नोलॉजी विषयात बीएससी तसेच एमएससी आणि पीएचडी च्या संधी उपलब्ध होतील. शिवाय सूक्ष्मजीवशास्त्र विषयात एमएससी आणि पीएचडी करणे पण शक्य होईल. चालू काळाची गरज ओळखत, MIT-WPU मधील सर्व जीवशास्त्राचे अभ्यासक्रम नावाजलेल्या विदेशी संशोधन संस्थांबरोबर संयुक्त विद्यमाने घेण्याचे प्रयत्न विद्यापीठ करीत आहे. ह्यामुळे विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षासाठी संयुक्त संस्थेमध्ये राहून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पर्याय खुला राहील. अखेरीस असे म्हणता येईल की विविध शाखांमधल्या सीमारेषा काढून टाकून एकत्रित अभ्यासाला प्रोत्साहन देण्याचं मोलाचं काम आणि संशोधक आणि व्यावसायिकांकडून थेट शिक्षण घेणे शक्य असल्याने, वरील सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाचे काम करतील ह्यात शंका नाही. Dr. Neha Shintre Assistant Professor Ph.D. Microbiology School of Biology, MIT World Peace University
Read moreपाऊस, भूस्खलन आणि आपली सुरक्षा
Read moreमराठवाड्यातील गोदावरी सारख्या प्रमुख नदीसह पेनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मनार या नद्या पावसाळ्यात जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापून टाकतात. हमखास
Read moreवसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ,कायदेतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते.त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रदीर्घ कारकीर्द लाभली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली
Read more