बुद्धिमत्ता, नवनिर्मिती व कठोर परिश्रमाच्या जोरावर भारत विश्वगुरू बनेलः -ओम बिर्ला
पुणे : “युवकांची बुध्दिमत्ता, नवनिर्मिती, संशोधन, आत्मविश्वास, आवड, कठोर परिश्रम यामुळे भारत विश्वगुरू बनेल. देशातील युवक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या
Read moreपुणे : “युवकांची बुध्दिमत्ता, नवनिर्मिती, संशोधन, आत्मविश्वास, आवड, कठोर परिश्रम यामुळे भारत विश्वगुरू बनेल. देशातील युवक आर्थिक व सामाजिक दृष्ट्या
Read moreपुणे : इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (आयवा) तीन दिवसीय ५५ वी अखिल भारतीय वार्षिक परिषद २० ते २२ जानेवारी या
Read moreपुणे : माणसाचे जीवन हे अलौलिक आहे. माणूस म्हणजे नेमके काय हे चिंतन करावे लागणे हे माणूसपणातील वेगळेपण आहे. इतरांच्या सुखामध्ये सुख पाहणे, इतरांना आनंद देणे याला माणूस होणे म्हणतात. दु:खदायक वाटणाऱ्या गोष्टीतूनही आनंद घेता आला तर मोठे झालो असे समजण्यास हरकत नाही. साहित्य, संगीत आणि कला याचा जीवनात समावेश असणे हे माणसाचे वेगळेपण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गाणपत्य (गणेश उपासक) आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले. नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील सहजीवन व्याख्यानमालेस आज ‘माणूस तुझे नाव‘ या विषयावरील पुंड ंयांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरुवात झाली. व्याख्यानमालेचे यंदाचे 21वे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे व्याख्यानमालेस पहिल्या दिवसापासून श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पुंड यांच्यासह डॉ. राम साठे, उदय कुलकर्णी, राजेंद्र देव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पुंड म्हणाले, निसर्गापेक्षा मोठा गुरू नाही आणि निरिक्षणापेक्षा मोठे शास्त्र नाही. माणसाच्या पोटाच्या वरील स्तरावर मन असते तर मनाच्या वरच्या स्तरावर बुद्धी असते हे माणसातील वेगळेपण आहे. पशु आणि मानव यांच्यातील भेद विषद करून ते पुढे म्हणाले, पशुपक्षांचे पोट आणि डोके एकाच पातळीवर असल्याने ते पोटापलिकडे जाऊन विचार करू शकत नाहीत, परंतु माणसाकडे बुद्धी, मन आणि हसण्याची कला असणे हे वेगळेपण आहे. कोणाचेही जीवन परिपूर्ण नसते, हसणे परिस्थितीवर अवलंबून नसते. पशु सुद्धा आहार, निद्रा, भय, मैथुन करू शकतात, पशुंना रडता येते पण माणसाला हसता येणे तसेच त्याच्या आयुष्यात काव्य, शास्त्र, विनोद, साहित्य संगीत, कला असणे हे त्याचे वेगळेपण आहे. अध्यात्म स्वत:ला तपासायचे शास्त्र आहे. मी कसे वागावे हे माझ्याच हातात आहे. कुठे थांबायचे हे कळणे आवश्यक आहे. आनंदचा स्तर उंचावणे हा मोठे होण्याचा निकष आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याची काळजी केली तर ती चिंता होते आणि ही चिंता चितेवर जाईपर्यंत जाळत राहते. माणसाच्या आयुष्यात बुद्धी शाश्वत आहे या बौद्धिक पातळीवर जेव्हा त्याला आनंद घेता येईल, तेव्हा तो मोठा झाला बुद्धिपतीपर्यंत पोहोचला असे समजण्यास हरकत नाही. माणसाला जीवनात ध्यास असणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीतून भरभरून आनंद देता–घेता येणे हे माणुसपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.
Read moreपुणे : भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा आज पहाटे तीन वाजता भीषण अपघात झाला. त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार
Read moreपुणे : येत्या २८ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ वा वर्धापन दिन संपन्न होणार आहे. या दिनाचे औचित्य
Read moreपुणे: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात राजभवन येथे लोकसभा अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाशजी बिर्ला
Read moreपुणे : साताऱ्यातील माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यांची गाडी
Read moreपुणे : देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात अग्रवाल समाजाचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज
Read moreमुंबई : टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केली आहे. एका मालिकेचे शुटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने
Read moreमुंबई : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डी वॉर्ड कार्यक्षेत्रात ताडदेव, महापालिका शाळा, बने कम्पाउंड,
Read moreअमरावती : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा चांगला परस्पर समन्वय आहे. तो दृढ व व्यापक
Read moreनागपूर : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे
Read moreनागपूर : जी – २० परिषदेनिमित्त दि.२१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील
Read moreनागपूर : इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन नागपूर येथे दि. 3 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. या आयोजनात महाराष्ट्राची विज्ञान
Read moreस्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच प्रेमापोटी
Read moreपुणे : नाट्यसंस्कार कला अकामदी आयोजित आंतर शालेय अभ्यासनाट्य स्पर्धेत नवीन मराठी शाळा, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल आणि अभिजात एज्युकेशन सोसायटीने
Read moreपुणे : जी 20 परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमांचे ‘प्रदेश संयोजक’ म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Read moreपुणे : वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला डिकार्बोनाइज करण्यासाठी स्पोटेक ग्रीन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (एसजीव्हीपीएल) ने झेडईएमपी,झीरो एमिशन मोबिलिटी प्लॅटफॉर्म, स्थापन केले.बीगॉस ऑटो टू व्हिलरसोबत भागीदारी
Read moreपरभणी : शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात भाजपा परभणी महानगरच्या वतीने परभणी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा
Read moreपुणे – पालिकेकडून रुग्णालयांना मिळणारा निधी मिळणे बंद झाल्यामुळे डायलिसिससाठी पैसे शिल्लक नसलेल्या माधुरी विसवे यांच्या मदतीला पुणे शहर युवासेना
Read more