….अशी तयार झाली ‘महा मिनिस्टर’ची 11 लाखांची पैठणी
पुणे : साधारण 2004 मध्ये महाराष्ट्रातील गृहीणींचा सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘होम मिनिस्टर’ या शो ला सुरूवात झाली. जिंकणाऱ्याला पैठणी अशी
Read moreपुणे : साधारण 2004 मध्ये महाराष्ट्रातील गृहीणींचा सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘होम मिनिस्टर’ या शो ला सुरूवात झाली. जिंकणाऱ्याला पैठणी अशी
Read moreमेट्रो लाईन ३ च्या कामगारांसाठी ताथवडे येथे सुसज्ज वसाहतीची उभारणी
Read more२७ नृत्यसंस्थांच्या एकत्रित सादरीकरणाचा संस्मरणीय नृत्यदिन !
Read moreसर्वधर्मीय रोझा इफ्तार कार्यक्रमाद्वारे बंधुत्वाचा ‘नवा करार ‘ !
Read moreपुणे:श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या पुतळ्याला जिन्या साठी ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते. महासंघाने स्वतःच्या निधीतून जीना उभारण्याची घोषणा
Read moreमुंबई :पेट्रोल-डिझेल दर कपातीचा निर्णय आज होणार नाही. आर्थिक बोजाचा विचार करावा लागेल. केंद्र सरकारला महाराष्ट्र सर्वाधिक टॅक्स देतो. त्यामुळे
Read moreनिवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांच्या तारखा निश्चित१७ जूनला होणार मतदान.
Read moreपुणे: मनसेने तीन मे ला मंदिरांसमोर महाआरती करण्याचे ठरवले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे उतरवायचे ठरवले आहे.
Read moreपुणे:”बहुत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार!” हा तद्दन खोटा नारा देऊन २०१४ साली सत्तेत आलेल्या भाजप
Read moreपुणे: महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर हिरवळीवर जाण्यास, बाकड्यावर बसण्यास नागरिकांना महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक मनाई
Read moreपुणे :रयतेच्या राज्याची स्थापना करणान्या छत्रपती शिवाजी महाराज तसेच सामाजिक क्रांतीचे निशाण रोवणान्या महात्मा जोतीराव व सावित्रीबाई फुले, शाहू महाराज
Read moreकिशोर कुमार यांची गाणी सलग ११ तास गाऊन विश्वविक्रम करणाऱ्या जितेंद्र भुरुक यांचा महाराष्ट्र दिनी होणार गौरव
Read moreमुंबई : जन्मजात बहिऱ्या असलेल्या कोणत्याही मुलासाठी आवाजाची जादू, श्रवणशक्ती हे जगातील सर्वात मोठे वरदान आहे. मानवी शरीरातील पंचेंद्रियांपैकी एक म्हणजे ऐकू येण्याची शक्ती. संवाद, संभाषण, भावनिक नातेसंबंध आणि शिकणे या सर्व प्रक्रियांमध्ये ऐकण्याची शक्ती अत्यंत आवश्यक असते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने जन्मजात बहिऱ्या असलेल्या १२६ मुलांना श्रवणशक्तीचे वरदान दिले आहे. या रुग्णालयाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या सहयोगाने गेल्या वर्षभरात ही किमया यशस्वीपणे करून दाखवली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महाराष्ट्र सरकार यांचा प्रमुख उपक्रम आहे. कोविडमुळे निर्माण झालेली अनेक आव्हाने समोर असताना देखील हा उपक्रम पीपीपी मॉडेल स्वरूपात राबवला गेला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुले व त्यांच्या पालकांसाठी आयुष्यभराचे वरदान ठरला. हा उपक्रम जानेवारी २०२१ मध्ये सुरु झाला, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने तेव्हापासून १२६ मुलांवर या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. ही मुले शाळेत जाऊ लागली आहेत आणि त्यांना आता ऐकू येत असल्यामुळे ती मुले बोलू देखील शकतील, ही बाब मुलांच्या आईवडिलांसाठी अतिशय आनंद व समाधान देणारी ठरली आहे. राज्य सरकारने या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी आर्थिक साहाय्य दिले असून स्कॅनिंग, इमेजिंग, शस्त्रक्रिया, स्पीच थेरपी आणि रुग्ण व पालक यांच्या राहण्याची सोय ही सर्व जबाबदारी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने उचलली आहे. दोन वर्षांपर्यंतच्या वयाच्या मुलांसाठी विस्तृत ऑरेल रिहॅबिलिटेशन देखील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये केले जाते, तसेच मुलांचे पालक आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना त्याचे प्रशिक्षण दिले जाते. राज्य सरकारने नियुक्त केलेली विशेषज्ञ व एक सिव्हिल सर्जन यांची टीम जिल्हा पातळीवर शाळा आणि अंगणवाड्यांमार्फत मुलांची निवड करते. प्रत्यारोपणासाठी निवड होण्यापूर्वी ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री (बीईआरए) करून मुलाची ऐकण्याची क्षमता नेमकी किती आहे ते निश्चित केले जाते व ते मूल पूर्णपणे बहिरे आहे याची खात्री करवून घेतली जाते. खात्री झाल्यानंतर त्या मुलाला तीन महिने एक हियरिंग एड दिले जाते आणि त्याला/तिला प्रत्यारोपणाची गरज आहे अथवा नाही ते तपासले जाते. जर मुलाला प्रत्यारोपणाची गरज आहे हे लक्षात आले तर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलशी संपर्क साधण्यास सांगितले जाते.
Read moreमुंबई : एलआयसी आयपीओ २ मे रोजी अँकर्ससाठी व ४ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यास सज्ज आहे. एलआयसी ही भारतातील
Read moreमुंबई : भारतातील फळआयातीच्या क्षेत्रातील काही अग्रगण्य कंपन्यांपैकी एक कंपनी आयजी इंटरनॅशनलने शेड नेट हाऊसेस आणि टनेल यंत्रणेच्या विपुल पर्यायांच्या माध्यमातून
Read moreपुणे : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या २००२ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा प्रशालेत झाला. २० वर्षांपूर्वी ssc परीक्षेला बसलेले १२०
Read moreपुणे : “संपूर्ण राग हा एक बगीचाच असतो. आपण त्यात हिंडत फिरत असतो; परंतु त्यालाही काही विशेष नियम असतात. बागेत
Read moreपुणे: “नदी, पर्वत, जंगल अशी पर्यावरणासंदर्भातील प्रकरणे चालवताना न्यायालयात याचिकाकर्त्याची व प्रतिवादींची बाजू ऐकली जाते पण यामध्ये एक अदृश्य व्यक्ती असते तिचे म्हणणे
Read moreमुंबई : राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच
Read more