जळगाव विमानतळावर शरद पवारांचे दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून स्वागत; वैचारिक एकजुटीचे दर्शन
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले
Read Moreजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले
Read Moreपरभणी प्रतिनिधी : खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात काही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण
Read Moreमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप
Read Moreपुणे : राज्यात विविध स्पर्धा आणि भरती परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत असतानाच आता पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेवरही प्रश्नचिन्ह
Read Moreपुणे, ३० ऑगस्टः इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘इकोल रिक्रीएशन एक्सलन्स् करंडक’ १९ वर्षाखालील महिला आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मधुरा एस.
Read Moreमुंबई : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने आज गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एस२६ एफईची (Galaxy S26 FE) घोषणा केली. वन
Read Moreपुरुष दुहेरीत पवन सुरेश व पुनीत सुरेश यांना विजेतेपद पुणे : पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ,
Read MorePune: Against the backdrop of International Youth Day, young animal-rights activists from Pune Animal Liberation staged a street play
Read Moreपुणे : आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे अॅनिमल लिबरेशनच्या तरुण प्राणी-अधिकार कार्यकर्त्यांनी रविवारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (एफ.सी. रोड) मुख्य प्रवेशद्वाराबाहेर
Read Moreपुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे गेल्या काही दिवसांपासून समाजकल्याण
Read Moreपरभणी प्रतिनिधी परभणीत शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय जाधव यांनी
Read Moreमुंबई : चेंबूरमधील आरसीएफ परिसरात चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने गर्भवती प्रेयसीला विषारी पदार्थ मिसळलेले शीतपेय पाजून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक
Read Moreकलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने मालिकेत प्रेक्षकांसाठी काही भागांची विशेष कथा सादर होणार
Read MorePune : VTP Realty celebrated Raksha Bandhan with more than 350 employees as part of its continued effort to
Read MoreRally flagged off by senior leadership; initiative aims to inspire more people to become organ donors Pune : Noble Hospitals,
Read Moreपुणे : विमा हे आज दिलेले एक वचन आहे. ते अनेक वर्षांनंतर उद्भवणाऱ्या गरजेसाठी दिले जाते. परंतु, या वचनाची खरी कसोटी फक्त एकाच क्षणी लागते: विमा हप्ता भरला जातो तेव्हा. त्यामुळेच, विमा हप्ता भरण्याच्या प्रक्रियेकडे केवळ एक कार्यात्मक मापदंड म्हणून न पाहता, जीवन विमा कंपनीसाठी विश्वासाचे चलन म्हणून पाहिले पाहिजे. तसेच, एखादी विमा कंपनी आपला मूलभूत उद्देश पूर्ण करत आहे की नाही, याचे हे सर्वात स्पष्ट मोजमाप आहे. भारताची विमा बाजारपेठ विस्तारत असल्यामुळे या प्रश्नाचे महत्त्व वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये जीवन विमा उद्योगाने ८.८६ लाख कोटी रूपयांचा प्रीमियम गोळा केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ६.७३ टक्क्यांनी अधिक होता. तरीही, जीवन विम्याचा प्रसार जीडीपीच्या २.७ टक्क्यांपर्यंत घसरला. अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड चे मुख्य अंडररायटर डॉ. पोरस पेश्तोतॉन म्हणाले की ॲक्सिस मॅक्स लाईफमध्ये आमचा वैयक्तिक मृत्यू दाव्यांचा पेड रेशो सलग पाच वर्षे ९९% पेक्षा जास्त राहिला आहे. आर्थिक वर्ष २०२१–२२ मधील ९९.३४ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये तो सातत्याने सुधारून ९९.८ टक्के झाला आहे. त्यामुळे तो या उद्योगातील अग्रगण्य क्लेम्स पेड रेशोपैकी एक आहे. केवळ आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्येच आम्ही १,६४१ कोटी रूपयांचे २०,५२९ वैयक्तिक मृत्यू दावे निकाली काढले. तथापि, महत्त्वाचा मुद्दा ही आकडेवारी नाही. तर आकडेवारी काय दर्शवतो, हे महत्त्वाचे आहे. ती म्हणजे दिलेली वचने पाळण्याची संस्कृती. दावे अशा प्रकारे ब्रँडची ओळख निर्माण करतात, जी जाहिरातूनही होईलच असे नाही. कठीण काळात ज्या विमा कंपनीने त्यांना आधार दिला, ती कुटुंबे लक्षात ठेवतात. ते हा अनुभव नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करतात. अशा बाजारपेठेत जिथे आर्थिक निर्णय अनेकदा वैयक्तिक शिफारशींवरून घेतले जातात, तिथे प्रत्येक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केलेला दावा एक शक्तिशाली आणि विश्वासार्ह ब्रँड कथा बनतो. थोडक्यात सांगायचे तर विश्वास फक्त शब्दांनी निर्माण होऊ शकत नाही. तो कृतीतून, एका वेळी एक कुटुंब आणि एका दाव्याद्वारे कमावला जातो. त्यामुळे दावे हे केवळ आर्थिक व्यवहारांपेक्षा अधिक आहेत. हे ते क्षण असतात जेव्हा विम्याला त्याचा अर्थ प्राप्त होतो, दिलेले वचन सत्यात उतरते आणि विश्वास मूर्त स्वरूपात येतो.
Read Moreलहानग्या रेवा कुंभार हिने ओडिसी नृत्याद्वारे वेधले लक्ष पिंपरी : भारतीय अभिजात नृत्यकला व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात फार मोलाची भर
Read Moreएमकेसीएलचे प्रमुख सल्लागार डॉ. विवेक सावंत यांचे उद्गार प्रा. यास्मिन शेख यांच्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन पुणे : प्रा. यास्मिन शेख या मराठी भाषेच्या जागरुक
Read Moreमुंबई : अॅक्सिस पेंशन फंड या अॅक्सिस अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडची (अॅक्सिस एएमसी) पेंशन फंड व्यवस्थापन शाखा आणि अॅक्सिस बँक लिमिटेडच्या उपकंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने (एयूएम) २०,००० कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे.
Read Moreस्टेनलेस-स्टील उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत असलेल्या ‘एमपी स्टील लिमिटेड’ने (MPL) ‘इनिशिअल पब्लिक ऑफरिंग’ (IPO) द्वारे निधी उभारण्यासाठी ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड
Read More