सहकारी सोडून गेल्यानं ४० वर्षांनी शरद पवारांना रायगडाची आठवण- भाजप
दुसऱ्यांचं घर फोडण्यात वेळ गेल्यानं पवारांना रायगडावर यायला वेळ मिळाला नसेल
प्रदेश भाजपच्या ट्टिटवरुन शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवारांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत शरद पवारांना रायगडावर यायला वेळ नव्हता.
आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने श्री @PawarSpeaks यांना रायगडाची आठवण आली आहे.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 24, 2024
सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग…
