Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वर्धा – ४५.९५ टक्के,

अकोला -४२.६९ टक्के,

अमरावती – ४३.७६ टक्के,

बुलढाणा –  ४१.६६  टक्के,

हिंगोली –  ४०.५० टक्के,

नांदेड –  ४२.४२ टक्के,

परभणी -४४.४९ टक्के,

यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading