Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लिखापढी बंद आता थेट फोन करणार हे काम करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतर ही ऐतिहासिक घटना, या  ऐतिहासिक घटनेची नोंद 33 देशांनी घेतली आहे. मुख्यमंत्री म्हणून बोलतोय यावर विश्वास बसत नाही. माझ्या सोबत आलेल्या आमदारांनी आज मला जिंकून दिलेल्या आमदारांनी बाळासाहेब आणि दिघे यांच्या सैनिकांवर विश्वास टाकला. काळही सिवसैनिक, आजही शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिक आहे. आमचे सरकार भाजप – शिवसेनेचे आहे, सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय हे सरकार घेणार आहे. फायली वरील लिखापढी बंद आता थेट फोन करणार हे काम करा आशा पद्धतीने काम करणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे बोलत होते.

मी घेतलेला निर्णय एका दिवसांत झालेला नाही, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला,  बंड का

17 वर्षांचा असताना बाळासाहेबांच्या विचाराने वेडा झालो. 35 वर्षे रक्ताचे पाणी केले.

शिवसेना वाचविण्यासाठी शाहिद झालो तरी चालेल पण आता माघार नाही.

न्यायासाठी बंड कराव हे बाळासाहेबांनी शिकवल.

लेडीज बार मुले घरे उद्ध्वस्त झाली होती, 16 बार मी फोडले. माझ्या विरोधात

दिघे यांच्या निधनाने मी कोलमाडलो होतो,  शिनसेना ठाण्यातून संपणार हे शिवसेना प्रमुखांनाही वाटले होते परंतु आज ठाण्यात, जिल्ह्यात  सर्वत्र शिवसेना आहे. दिघे नानंतर शिवसेना पुन्हा उभी केली.

समृद्धी महामार्ग करताना अनेक आंदोलने झाली.

मुख्यमंत्री पदाचा निर्णय शिवसेनेनेचा होता असे अजित पवार यांनी सांगितले,

कॉँग्रेस सोबत असल्याने सावरकरांबद्दल बोलता आले नाही, औरंगाबादचे सांभाजीनगर करता आली नाही, बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार कुणी काढला? हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या सोबत सत्तेत कसे बसणार.

अजितदादा सकाळी 8 वाजता मंत्रालयात यायचे, नगर विकास विभागाच्या मीटिंग सुद्धा ते घ्यायचे. ते काम करत यामुळे माझा काहीही विरोध नव्हता.  तसेही माझ्या विभागात सर्वच हस्तक्षेप करायचे यामुळे मला चिंता नव्हती असे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला.

कामाख्या देविणे बळी कुणाचा घेतला?

राज्यसभेला आमची मते फुटली नाही, संजय पवारांसाठी 3 मते आणली होती,

आम्ही दबंग परंतु शस्त्र बाहेर काढली नाही

भुजबळ साहेबांममुळे 40 दिवस कर्नाटकातील बेल्लारी

फडणवीस आणि मी मिळून 200 जागा निवडून आणू

सत्तेत असलेल्या शिवसेनेला  काही उपयोग झाला नाही, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना

फडणवीस सगळ्यात मोठे कलाकार

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading