पुस्तक परीक्षण – ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रहातील कवितेत मानवा विषयी निर्भय आणि निर्भीड आवाज आहे.
मानवतावादी साहित्य हा भारतीय साहित्याचा प्रेरणादायी आणि प्रोत्साहनदायी अविष्कार आहे. मानवतावादी साहित्यात बहिष्कृत भरताच्या स्वप्नांच्या उजेडाचा झगमगाट आहे. समाजातील विषमतावादी
Read More