मुस्लिम समाजाने सत्यशोधक बनणे गरजेचे : डॉ. रावसाहेब कसबे
पुणे : कुणी काहीही म्हटले तरी देशात समान नागरी कायदा आणायलाच हवा. हे आज ना उद्या करावेच लागेल कारण ते
Read moreपुणे : कुणी काहीही म्हटले तरी देशात समान नागरी कायदा आणायलाच हवा. हे आज ना उद्या करावेच लागेल कारण ते
Read moreपुणे : चरित्रात्मक संशोधनासाठी युवकांनी पुढे येणे आणि लेखन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रख्यात इंग्रजी लेखक आणि विचारवंत पद्मभूषण
Read more२७ नोव्हेंबरला डोंबिवलीत संमेलन पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे युवा साहित्य नाट्यसंमेलन यंदा डोंबिवलीला होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली
Read moreपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली ५० वर्षे दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांना उत्तेजन मिळावे, नव्या दमाच्या
Read moreमसाप दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे : दिवाळी अंकांनी अनेक लेखकांना घडविले. दिवाळी अंकामुळे अनेक साहित्यप्रकार समृद्ध झाले. उत्तम
Read moreपुणे : युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे (जि. सातारा) या गावी महाराष्ट्र शासनाने त्यांचे स्मारक उभे केले असले
Read moreपिंपरी : इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी नुकत्याच लिहिलेल्या प्रिय दिगेश या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार
Read moreपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, गदिमा कुटुंबीय आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आयोजित २९ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवात देण्यात
Read moreपुणे – संसदेचे आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी माजी आमदार म्हणून मिळत
Read moreपायरेटेड पुस्तके प्रकरणी ‘मसाप’ चे मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र
Read moreमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड
Read moreनकाराच्या आधारे समृध्द परंपरा निर्माण होत नाही – डॉ. शरणकुमार लिंबाळे
Read moreसाहित्य परिषद ही मंडळीकरणाची आणि लोकशिक्षणाची सांस्कृतिक प्रयोगशाळा : डॉ. राजा दीक्षित
Read moreकानेटकरांच्या नाटकांमुळे साहित्याचे दालन समृद्ध : प्रा. मिलिंद जोशी
Read moreमहाराष्ट्र साहित्य परिषदेची ‘साहित्य विशारद’ ही पदवी अनेकांनी प्राप्त करावी : प्रा. मिलिंद जोशी
Read moreमहाराष्ट्र साहित्य परिषदे तर्फे दिवाळी अंक स्पर्धा २०२०
Read moreप्रत्येक मराठी घराने दोन दिवाळी अंक विकत घ्यावेत; मसापचे मराठीप्रेमींना आवाहन
Read moreसमाजाला साहित्याभिमुख बनविण्यात वृत्तपत्रांचे मोठे योगदान : प्रा. मिलिंद जोशी
Read moreपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी सर्जनशील लेखन करणाऱ्या पत्रकारास किंवा ज्येष्ठ संपादकास लेखक व संपादक रा. अ. कुंभोजकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा पुरस्कार दैनिक केसरीचे कार्यकारी संपादक निखिल गजेंद्रगडकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शुक्रवार दि. ०६ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार निखिल गजेंद्रगडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कार्यवाह उद्धव कानडे यांनी दिली.
Read moreआजही स्त्रियांच्या मनात निःशब्द भय आहे : डॉ. नीलिमा गुंडी
Read more