संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याची गरज- चंद्रकांत पाटील
पुणे : शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती निर्माण होते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाद्वारे स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे
Read more