fbpx

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या – नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी

Read more

महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक :- नाना पटोले.

मुंबई : महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले.

Read more

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी २ व ३ जून रोजी मतदार संघनिहाय बैठक – नाना पटोले

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व

Read more

भाजपाने देशाच्या सामाजिक एकतेची ओळख पुसण्याचे काम केले: नाना पटोले

मुंबई : भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात

Read more

राहुल गांधींकडून छ. शिवरायांच्या विचाराचा प्रसार तर भाजपा व कोश्यारींकडून अपमान – नाना पटोले

मुंबई : विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास

Read more

एकनाथ शिंदे स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत – अजित पवार

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याच्या लोकांमध्ये खूप फरक आहे, त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून

Read more

शिंदे-भाजपा सरकार बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामार्तब – नाना पटोले

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर

Read more

जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली – नाना पटोले

मुंबई : आज कामगार दिवस आहे. कामगारांच्या मेहनतीला नमन करण्याचा दिवस आहे. वज्रमूठ सभा जेव्हाजेव्हा येते तेव्हा शिंदे-फडणवीसांच्या मनात भीती

Read more

महागाई, बेरोजगारी, बँक लुटेरे, कर्नाटकातील ४०% च्या भ्रष्ट सरकारवर ‘ मन की बात’ कधी?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या १०० व्या भागाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘मन की बात’ चे १००

Read more

मोदींचा खरा चेहरा जनतेला कळाला, मोदी ना हिंदूंचे, ना मुस्लीमांचे, ना देशाचे :- नाना पटोले

मुंबई : केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मागील ९ वर्षात जनतेसाठी काहीही केलेले नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सर्वच

Read more

काँग्रेसची भूमिका स्पष्ट, भाजपाविरोधात लढण्यासाठी जे एकत्र येतील त्यांच्यासह लढू : नाना पटोले

  मुंबई ; राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम

Read more

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? शिंदे सरकार काय लपवत आहे ? – नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या

Read more

महाराष्ट्रभूषण सोहळ्यातील घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:- नाना पटोले

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन होते. या ढिसाळ नियोजनाचा

Read more

पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटकं नागपूरमधील – नाना पटोले यांचा गौप्यस्फोट

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांकडून राज्यात काॅमेडी शो

Read more

पुलवामा घटनेवर भाजपा सरकारविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यभर ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन:

मुंबई : पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या

Read more

बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये :- नाना पटोले

महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा कारवाई करु. मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास

Read more

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर;पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे :- नाना पटोले

मुंबई : भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला

Read more

राहुल गांधींना महाराष्ट्रात येण्यासाठी भाजपा किंवा बावनकुळेंच्या परवानगीची गरज नाही – नाना पटोले

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी,

Read more

ओबीसींच्या नावाने भाजपाची देशात व राज्यात नौटंकी सुरु – नाना पटोले

मुंबई : राहुलजी गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत

Read more

देशाच्या विकासात कामगार व शेतकऱ्यांचे सर्वात मोठे योगदान!: नाना पटोले.

  मुंबई : कामगार व शेतकरी ही मोठी शक्ती असून काँग्रेस सरकारने त्यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित

Read more
%d bloggers like this: