fbpx

कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ

औरंगाबाद – सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने  ‘शासन आपल्या दारी’

Read more

पुणे – छत्रपती संभाजीनगर मार्गावर ई – शिवाई धावणार

पुणे : एसटी महामंडळाच्या वतीने गुरुवारी पुण्यातील  शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर अशा इलेक्ट्रिक शिवाई बसेस सकाळी सव्वा सहा वाजलेपासून दर

Read more

समाजकल्याण वसतिगृहातील विविध समस्यांविरोधात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन

प्रलंबित निर्वाह भत्ता,वसतिगृहातील निकृष्ट भोजन,स्वच्छता, अशुद्ध पिण्याचे पाणी,अभ्यासिका आदि प्रश्नांवर विद्यार्थ्यांचा हल्लाबोल छत्रपती सांभाजीनगर :  सामाजिक न्याय विभागाच्या किलेअर्क स्थित

Read more

1000 मुलांच्या वसतिगृहास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या

  रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या कडे मागणी औरंगाबाद : किलेअर्क येथील 1000 मुलांच्या शासकीय वसतिगृहास महामानव

Read more

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतरासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी

Read more

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान संपन्न

मुंबई,  : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य

Read more

दलित पॅंथर ही आग आहे, पिढ्यानपिढ्या जळत राहणार- डॉ.सुरज येंगडे

औरंगाबाद: दलीत पँथर अगोदरच काळ साहित्य विद्रोहाचा काळ आहे. साहित्यातून विचार तयार झाला विचारातून नवी ऊर्जा तयार झाली आणि नव्या

Read more

औरंगाबाद : विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

मुंबई – औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री येथे

Read more

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार ?-आदित्य ठाकरे

जिथे जिथे मंत्री येतील, तिथे तिथे त्यांना विचारा ‘देता की जाता ?’ आदित्य ठाकरे यांचं आवाहन औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या बांधावर

Read more

असा असतो event उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर उदय सामंत यांची खोचक टीका

असा असतो event उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर उदय सामंत यांची खोचक टीका

Read more

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पहाणी करणार शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार मुंबई :

Read more

आम्ही भारताचे लोक हस्ताक्षर स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

जागतिक लोकशाही दिनी पार पडली स्पर्धा विद्यार्थ्यांनी केले होते राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे सुबक लिखाण औरंगाबाद : जागतिक लोकशाही दिनानिमित्त मिलिंद नागसेनवन

Read more

अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद  :- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येकाला वेळेत मदत मिळावी यासाठी मराठवाड्यातील बाधित शेतकरी, नागरिकांना तातडीने आवश्यक ते सहाय्य करण्याचे आदेश

Read more

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य

Read more

राज्यातील 9 महापालिकांची प्रारूप मतदार यादी 13ऑगस्टला होणार प्रसिद्ध

मुंबई  : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप

Read more

औरंगाबादचे संभाजीनगर होणारच! नामांतराला स्थगिती नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती

Read more

‘त्या’ 3 नामांतराला स्थगिती दिल्यानंतर शरद पवार म्हणाले…

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

Read more

‘त्या’ तीन नामांतराला शिंदे सरकारने दिली स्थगिती

‘त्या’ तीन नामांतराला शिंदे सरकारने दिली स्थगिती

Read more

औरंगाबादचे नामांतर अजेंडा नव्हता – शरद पवार

किमान समान कार्यक्रमात औरंगाबादचं नाव बदलण्याचा मुद्दा नव्हता. पण जेव्हा निर्णय झाला त्यानंतर आम्हाला हे सांगितलं गेलं. एकदा निर्णय घेतल्यानंतर

Read more

महाराष्ट्र जाती – जातीत सडतोय – राज ठाकरे

औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद सुरू झाला. राजकीय फायद्यासाठी अनेक पवारांनी अनेक वाद उकरून काढले. ज्या महाराष्ट्राने उदात्त विचार दिले

Read more
%d bloggers like this: